Tuesday, August 17, 2010

बरं झालं श्रावणा तू आलास....

आमची प्रेरणा श्री. गणेश कुलकर्णी (समीप) यांची ही सुरेख कविता....

बरं झालं श्रावणा तू आलास...
नाही तरी आजकाल मला...
उचक्याच लागत नव्हत्या..
कारण ते मला पार विसरूनच ...
गेले होते!

तू समोर दिसलास ...
ते मला आणि...
आम्ही तिला आठवायला लागलो...
प्रत्येक घोटागणीक...
ते मला..मी त्यांना सावरायला लागलो...

बरं झालं श्रावणा तू आलास....
नाहीतर मी एकटाच रिचवत होतो.

इरसाल म्हमईकर

No comments:

Post a Comment